
विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे फायदे प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत हाच उद्देश
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा मोदी सरकार हे सर्वसामान्यांच्या समस्या सोडवणारे सरकार केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे फायदे प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत तळागाळात पोहोचावेत या उद्देशाने ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही देशव्यापी मोहीम केंद्र सरकारकडूनपुर्ण देशात सुरू करण्यात आली आहे. या यात्रेच्या प्रवासात आम्हाला…
 
	








