उद्योजक बापू नाईक यांचं निधन

ओमकार डीलक्सचे मालक उद्योजक बापू नाईक यांचे अल्पशा आजाराने निधन झाले ते 83 वर्षाचे होते पत्रकार राजन नाईक यांचे ते वडील होते

Read Moreउद्योजक बापू नाईक यांचं निधन

3 डिसेंबर रोजी पुणे येथे मद्ये टोपीवाला हायस्कूल मालवण च्या माजी विद्यार्थ्यांचे संमेलन

3 डिसेंबर रविवार रोजी अ शि दे टोपीवाला हायस्कूल, मालवण (प्राथमिक, माध्यमिक आणि ज्यु. काॅलेजच्या) च्या. पुण्यातील माजी विद्यार्थ्यांचं संमेलन पुण्यात आयोजित केले गेलेआहे.पुण्यातल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी या संमेलनाला जरूर उपस्थित रहायचं आहे. आपल्या संपर्कातील इतर माजी विद्यार्थ्यांना ही माहिती…

Read More3 डिसेंबर रोजी पुणे येथे मद्ये टोपीवाला हायस्कूल मालवण च्या माजी विद्यार्थ्यांचे संमेलन

सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीवर आम्ही समाधानी – सुनिल तटकरे

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेला अगोदरचा निकाल, राष्ट्रीय निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेले निकाल याच्या आधारीतच अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आमचा निर्णय… दिल्ली – शिवसेनेसोबतच राष्ट्रवादीची याचिका एकत्र घ्यावी अशी काहींची मागणी होती मात्र सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही याचिका वेगवेगळ्या आहेत. त्या वेगळ्याच…

Read Moreसर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीवर आम्ही समाधानी – सुनिल तटकरे

कणकवलीतील पाणी पातळी खालावत आहे!

सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष कणकवली येथील विहिरींच्या पाण्याची पातळी झपाट्याने होते आहे कमी, वेळी च संबंधितांनी उपाययोजना करावी”याकडे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहेआम्ही आपल्या असे निदर्शनास आणून देऊ इच्छितो की,…

Read Moreकणकवलीतील पाणी पातळी खालावत आहे!

तुमचा कम्फर्ट झोन सोडून संशोधन करा” डॉ. अभिजित केळकर, अबुधाबी विद्यापीठ

सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे पहिले आंतरराष्ट्रीय चर्चासत्र संपन्न 21व्या शतकातील विविध विद्याशाखांमधील बदलांचा अभ्यास करण्याच्या आणि त्यांचा आढावा घेण्याच्या दृष्टीने मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील मराठी विभाग, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि वाघमारे ब्रदर्स इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने…

Read Moreतुमचा कम्फर्ट झोन सोडून संशोधन करा” डॉ. अभिजित केळकर, अबुधाबी विद्यापीठ

या वर्षी देखील कणकवलीत भरणार समीर नलावडे मित्रमंडळ आयोजित दिवाळी बाजार

6 ते 11 नोव्हेंबर पर्यत आयोजन माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती घरगुती फराळ, घरगुती वस्तु मिळणार एकाच जागी दिवाळी निमित्त समीर नलावडे मित्रमंडळ मार्फत गेल्या काही वर्षांत दिवाळी बाजार ही जिल्ह्यातील पहिली संकल्पना राबविण्यात येत आहे. या वर्षी देखील…

Read Moreया वर्षी देखील कणकवलीत भरणार समीर नलावडे मित्रमंडळ आयोजित दिवाळी बाजार

२६ जानेवारी रोजी ३५० किल्ल्यांवर तिरंगा,भगवा ध्वज व शिवप्रतिमा पूजनाचा संकल्प

अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे आयोजन वैभववाडी – भारताच्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारी,२०२४ रोजी महाराष्ट्रातील ३५० किल्ल्यांवर भारतीय तिरंगा व भगवा ध्वज फडकविण्याचा तसेच शिवप्रतिमा पूजनाचा संकल्प अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने केला आहे.हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अखंड महाराष्ट्राचे दैवत असलेल्याछत्रपती…

Read More२६ जानेवारी रोजी ३५० किल्ल्यांवर तिरंगा,भगवा ध्वज व शिवप्रतिमा पूजनाचा संकल्प

अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा मालवण आणि बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आचरे आयोजित भव्य तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेत सक्षम पांगम, ओजस्वी साळुंखे, रोशन साळुंखे प्रथम

.आचरा-अर्जुन बापर्डेकर अखिल भारतीय साने कथामाला मालवण आणि बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आचरे यांचा तालुकास्तरीय कथाकथन महोत्सव आचरे येथे कथामित्र मारुती आचरेकर कथानगरीत आज 29/10/2023संपन्न झाला. सदर कथाकथन महोत्सवात मालवण तालुक्यातील शाळास्तर, केंद्रस्तर आदी स्पर्धा जिंकून ६५ स्पर्धक सहभागी झाले…

Read Moreअखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा मालवण आणि बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आचरे आयोजित भव्य तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेत सक्षम पांगम, ओजस्वी साळुंखे, रोशन साळुंखे प्रथम

पंतप्रधान नरेंद्र मोदींकी ” मन कि बात ” विश्वकर्मा बांधवोंके साथ

वेंगुर्लेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ” मन कि बात ” कार्यक्रम सुतार समाज बांधवांनी आकार फर्निचर वर्क शाॅप मध्ये पाहिला प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मन कि बात च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतात . या संवादातून देश…

Read Moreपंतप्रधान नरेंद्र मोदींकी ” मन कि बात ” विश्वकर्मा बांधवोंके साथ

कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे प्रथम कोजागरी संमेलन मोठ्या उत्साहात पार

कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे प्रथम कोजागरी संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कवी संमेलनाचे अध्यक्ष आणि सेवानिवृत्त राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त व कवी वाय. पी. नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सदर संमेलन मात्र उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास उपाध्यक्ष अभिमन्यू…

Read Moreकोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे प्रथम कोजागरी संमेलन मोठ्या उत्साहात पार

‘खंबीर सरनौबत हंबीरराव’ पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल आणि नवा इतिहास घडवेल.! – प्रा. रूपेश पाटील.

भावार्थ मांद्रेकरांच्या ‘खंबीर सरनौबत हंबीरराव’ पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न. कोणतेही युद्ध एकटा राजा कधीही लढू शकत नाही, आणि आपले राज्य तो एकटा कधीच चालवू शकत नाही. प्रत्येक राजाला सोबत असते ती त्याच्या साथीदार, शिलेदारांची अर्थात मावळ्यांची.! प्रामाणिक, पराक्रमी, धाडसी,…

Read More‘खंबीर सरनौबत हंबीरराव’ पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल आणि नवा इतिहास घडवेल.! – प्रा. रूपेश पाटील.

मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा तर्फे लवकरच घेण्यात येणार जिल्हास्तरीय साहित्य संमेलन

कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा तर्फे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन लवकरच घेण्यात येणार आहे तसेच वर्षभरात बाल साहित्य संमेलन व बाल संसद व कथाकथन लेखन नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा कवी संमेलन असे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत अशी माहिती कोकण मराठी…

Read Moreमराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा तर्फे लवकरच घेण्यात येणार जिल्हास्तरीय साहित्य संमेलन
error: Content is protected !!