
किल्ले संवर्धनातून पर्यटनाला चालना देणार-पालकमंत्री रविंद्र चव्हाण
पर्यटन चळवळीत नागरिकांनी सहभागी व्हावे पायाभूत सुविधेत वाढ करणार नवनवीन प्रकल्पांना मुबलक निधी पालकमंत्री म्हणाले, भारतवासीयांना 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले असले तरी स्वतंत्र भारताची धुरा सांभाळण्यासाठी कायदे-नियमांच्या चौकटीचे महत्व व लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणून प्रजेची सत्ता…










