उभादांडामुठ गिरपवाडी- कुर्लेवाडी भागातील समुद्र धुप प्रतिबंधक अपूर्ण बंधारा आणि सावंतवाडी तालुक्यातील दांडेली घोणसेवाडी व फणसमाडे नदीवर पक्का पुल बांधकाम होण्यासाठी प्रयत्न करावेत

अर्चना घारे यांची खासदार विनायक राऊत यांच्याकडे मागणी उभादांडामुठ गिरपवाडी- कुर्लेवाडी भागातील मच्छिमार ग्रामस्थांची बंधाऱ्या संदर्भात अर्धवट काम आहे ते पूर्ण व्हावे. अशी मागणी आहे. दक्षिण दिशेच्या बाजूकडील समुद्र धुप प्रतिबंधक बंधारा अर्धवट स्थितित आहे. त्या कारणाने मच्छिमार ग्रामस्थांचे प्रति…

कलमठ ग्रामस्थांचे वीज ग्रामीण कार्यालयाला टाळे

कलमठ गावातील वीज प्रश्नी ग्रामस्थ आक्रमक ग्रामीण च्या अधिकाऱ्यांवर ग्रामस्थांचा रोष कलमठ गावातील वीज समस्येबद्दल ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे ,कमी दाबाचा पुरवठा ,नादुरुस्त वीज खांब , अपुरे कर्मचारी , अधिकारी नॉट रिचेबल अशा…

साळीस्ते, शिडवणे, तळेरेत घरफोड्या

साडेपाच लाखाचा मुद्देमाल चोरीस रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने, मनगटी घड्याळवर डल्ला साळीस्ते-ताम्हणकरवाडी येथील विलासीनी विलास पावसकर यांच्या बंद घराच्या मुख्य दरवाजाची कडी अज्ञात चोरट्याने तोडून आतील दागिने व रोख रक्कमेसह 1 लाख 65 हजाराचा मुद्देमाल चोरून नेला तर शिडवणे…

कलमठ मधील विज समस्यांची कामे मार्गी लावण्यास सुरुवात

युवा सेनेच्या वतीने कार्यकारी अभियंत्यांकडे करण्यात आली होती मागणी कलमठ ग्रामस्थांमधून या कामाबद्दल समाधान व्यक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे , युवासेना कलमठ यांच्या वतीने महावितरण चे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनाची दाखल घेऊन पावसाळ्यापूर्वी कलमठ गावातील विद्युत जीर्ण पोल, तारांवरील झाडी,…

नवीन कुर्ली स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या प्रलंबित प्रस्तावाला लवकरच हिरवा कंदील मिळणार

नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आमंदार नितेश राणे यांच्याकडून आश्वासन कणकवली प्रतिनिधी

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर साकेडी नदीपात्रातील गाळ उपसाच्या कामाला सुरुवात

ग्रामस्थांमधून अनेक वर्ष होत होती मागणी तीन वाड्यांचा नळयोजनेचा पाणी प्रश्न कमी होणार गेली अनेक वर्ष प्रतीक्षा असलेल्या कणकवली तालुक्यातील साकेडी वरचीवाडी नळ योजनेच्या विहिरीलगत नदीपात्रातील गाळ उपसा करण्याच्या कामाचा आजपासून प्रारंभ करण्यात आला. या कामाकरिता सातत्याने पाठपुरावा करण्यात आला…

सिंधुदुर्गचे शिक्षणमंत्री असताना देखील जिल्ह्याला शून्य शिक्षकी शाळांचा ठपका बसला हे दुदैव – खा. विनायक राऊत

१२१ शाळांच्या शिक्षक प्रश्नाबाबत खा. विनायक राऊत, आ.वैभव नाईक यांनी घेतली जि.प. सीईओंची भेट शिंदे-फडणवीस सरकारने १० टक्क्यांची अट रद्द करून शिक्षक बदलीचा जाचक शासन निर्णय काढला- आ. वैभव नाईक

सत्यशोधक विद्यार्थी संघटना व सत्यशोधक शिक्षक सभा सिंधुदुर्ग संयुक्त कृती समितीच्यानेतृत्वाखाली सावंतवाडी प्रांतकार्यालयावर काढण्यात आला शिक्षण अधिकार मोर्चा

परजिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्यांमुळे निर्माण झालेल्या जि. प. शाळांतील रिक्त जागांवर शिक्षक भरती तातडीने करण्यात यावी सावंतवाडी दि.१२( प्रतिनिधी) सत्यशोधक विद्यार्थी संघटना व सत्यशोधक शिक्षक सभा सिंधुदुर्ग संयुक्त कृती समितीच्यानेतृत्वाखाली सावंतवाडी प्रांत कार्यालयावर शिक्षण अधिकार मोर्चा काढण्यात आला. मोर्चाला सावंतवाडी, कुडाळ…

शिव- साम्राज्य प्रतिष्ठान फोंडाघाटचे अध्यक्ष सचिन नाकाडी यांचे अपघाती निधन

जानवली येथे झाला होता अपघात फोंडाघाट येथे स्थायिक झालेले, वाळू व्यवसायिक स्व. शंकर नाकाडी यांचे सुपुत्र सचिन ( ४० ) वर्षे यांचे अपघातानंतर बांबुळी- गोवा येथे उपचारादरम्यान रविवारी दुपारी दुःखद निधन झाले.शनिवारी कणकवलीहुन फोंडाघाट येथे दुचाकीने येत असताना, जानवली- रातांबीचा…

कवयित्री स्नेहा विठ्ठल कदम यांच्या शिल्लक भितीच्या गर्भकोशातून या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सम्यक साहित्य संसद सिंधुदुर्ग आयोजित, हेतकर पब्लिकेशनने कळसुलकर हायस्कूलच्या सभागृहातझाले सपन्न

सावंतवाडी इतिहास हा मानवनिर्मित असतो. मात्र तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित व्हावा लागतो. म्हणूनच तो समजून घ्यायचे समाजभानही असावे लागते. स्नेहा कदम यांच्या काव्यसंग्रहातून सामाजिक व सांस्कृतिक विषमतेचा हुंकार प्रतिबिंबीत होतो. तो हुंकार संत जनाबाईंच्या कवितांचे साधर्म्य सांगणारा असल्याचे…

error: Content is protected !!