नागवे येथील मोहन राणे यांचे निधन

कणकवली तालुक्यातील नागवे नानचेवाडी येथील रहिवासी मोहन राजाराम राणे 73 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. कणकवली येथील एलआयसी प्रतिनिधी उमेश राणे यांचे ते काका होत. कणकवली प्रतिनिधी

साने गुरुजी कथामाला 20 नोव्हेंबर रोजी कथाकथन स्पर्धेचे विषय जाही

साने गुरुजी कथामाला मालवण आणि बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आचरे यांच्या संयुक् विद्यमाने मालवण तालुक्यात प्रतिवर्षी शाळास्तर, केंद्रस्तर, आणि तालुकास्तर भव्य कथाकथन स्पर्धा आयोजित केले जाते. यावर्षी स्पर्धाचे विषय जाहीर झाले असून अंतिम कथाकथन स्पर्धा 20 नोव्हेंबर 2024 रोजी प.पूज्य…

कोकण रेल्वे प्रवासत महिलेची पर्स गायब

काही तासांतच त्या महिलेच्या बँक खात्यातील १ लाख चोरट्याने केले गायब अज्ञात चोरट्या विरोधात वैभववाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कोकण रेल्वेतून प्रवास करत असताना अज्ञात चोरट्याने अंधाराचा फायदा घेत महिलेची पर्स गायब केली. पर्समध्ये मोबाईल, चष्मासह १२ हजार चा मुद्देमाल…

विजवाहिन्या तुटून अंगावर पडल्यामुळे तेर्सेबांबर्डे येथे म्हैस जागीच ठार

विजवाहिन्या तुटून अंगावर पडल्यामुळे तेर्सेबांबर्डे येथे १ म्हैस जागीच ठार झाली तर १ अत्यवस्थ आहे. हा प्रकार काल २७ जून सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास घडला. यात शेतकरी प्रशांत मनोहर गवळी (रा. आडेली) यांचे लाखाचे नुकसान झाले आहे. दरम्यान याबाबतची…

हळवल येथील वनिता पाडावे यांचे निधन

हळवल येथील रहिवासी वनिता तुकाराम पाडावे ( वय 65 रा. हळवल पिंपळवाडी ) यांचे गुरुवार दिनांक 27 जून रोजी त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. कै पाडावे ह्या मनमिळावू आणि सुस्वभावी म्हणून हळवल गावात परिचित होत्या त्यांच्या जाण्याने हळवल…

आचरा हिर्लेवाडी शाळेला शैक्षणिक साहित्य वाटप

आचरा–अर्जुन बापर्डेकरआचरा हिर्लेवाडी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थाना या प्रशालेचे माजी विद्यार्थी अतुल लवू मालडकर व त्यांची कन्या कु. ईरा अतुल मालडकर यांचे मार्फत शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.*या वेळी माघी गणेश मंडळ हिर्लेवाडीचे अध्यक्ष लवू मालडकर तसेच हिर्लेवाडी विकास मंडळ अध्यक्ष…

पर्यावरण संवर्धनासाठी युवाईने पुढाकार घ्यावा-डि जे टकले

आचरा–अर्जुन बापर्डेकरअमर्याद वृक्ष तोडीने पर्यावरणाचा -हास होत आहे. यामुळे वाढत्या तपमानाचा धोका निर्माण झाला आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली असल्याचे मत ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी चे मुख्याध्यापक डि जे टकले यांनी व्यक्त केले.केंद्र सरकार च्या माध्यमातून…

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्ग चौपदरीकरणाचे रखडलेले काम गणेश चतुर्थी पर्यंत पूर्ण करा

माजी केद्रीय मंत्री,खासदार नारायण राणे यांनी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन केली मागणी खासदार झाल्यावर नारायण राणे ॲक्शन मोडमध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई,गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे रखडलेले काम गणेश चतुर्थी उत्सवापर्यंत पूर्ण व्हावे. तसेच पत्रादेवी ते राजापूर…

कुडाळ मध्ये २९ जूनला ‘उमंग’ करियर मार्गदर्शन मेळावा

कुडाळ :- रोटरी क्लब, कुडाळ, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित म्हणजेच एमकेसीएल आणि सिंधू संकल्प अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने.. शनिवार दिनांक 29 जून 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘उमंग हा मोफत करियर मार्गदर्शन मेळावा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले आहे. कुडाळ…

error: Content is protected !!