उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल तो निवडून येईल!

आमदार नितेश राणे यांचा विश्वास खासदार विनायक राऊत यांचे रिटर्न तिकीट काढून ठेवलेले रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा लढविण्या बाबत चर्चा होत आहे.महायुतीचे नेते त्यावर निर्णय घेत आहेत.उशीर होत असला तरी शेवटच्या ४८ तासात उमेदवारी अर्ज भरण्यास वेळ असताना जरी उमेदवार जाहीर…








