नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत ही देशाची गरज

महायुती उमेदवार नारायण राणे यांचे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांची पाटीदार (पटेल) समाजाने घेतली कणकवलीत भेट मोदी पंतप्रधान व्हावेत ही देशाची गरज आहे.मोदी हे अभ्यासू व्येक्तीमहत्व आहे. जगात भारत देशाला तिसऱ्या स्थानावर नेणारे मोदी जीचे नेतृत्व आहे. पंतप्रधान नरेंद्रजी…

माजी ग्रामविकास अधिकारी भार्गव लाड यांचे निधन

आचरा चिदर कुंभारवाडी येथील रहिवासी माजी ग्रामविकास अधिकारी भार्गव वामन लाड वय 80 यांचे रविवारी दुपारी दुःख निधन झाले.त्यांनी रत्नागिरी येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून सेवा बजावली होती.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली,जावई ,नात, बहिणी असा परिवार आहे. चिंदर माजी सरपंच व…

‘निर्भय बनो’ सभा विरोधात मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांची तक्रार

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कडे केली तक्रार निलेश जोशी | कुडाळ : निर्भय बनो चळवळ नावखाली अराजकीय सभा सांगुन परवानगी मागीतली जाते. आणि या सभांमध्ये राष्ट्र विरोधी भाषणे केली जात आहेत. त्यामुळे या सभांवर राजकीय सभाप्रमाणे कार्यवाही करावी अशी…

महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा कणकवली शहरातील प्रचाराचा आज शुभारंभ!

श्री देव स्वयंभूला भाजपाने कार्यकर्त्यांनी घातले साकडे कणकवली शहर भाजपच्या वतीने राणेंना लीड मिळवून देणार भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज कणकवली शहर येथील आराध्य दैवत श्री देव स्वयंभू मंदिरातून करण्यात आला.त्या प्रसंगी…

डामरे सरपंच किरण कानडे यांचा उबाठा गटाला जोरदार धक्का

डामरे येथील उबाठा गटाचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रघु जाधव यांचा भाजपात प्रवेश उ.भा.ठा गटाचे भाजपा इन्कमिंग सुरू,सलग अकराव्या दिवशी एकापाठोपाठ एक धक्के सुरूच आमदार नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी भाजप पक्षामध्ये प्रवेश कणकवली तालुक्यातील डामरे गावातील उबाठा गटाचे विद्यमान…

कोकण विकासाकरिता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेले कार्य मोलाचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर

कोकण विकासाकरता खासदार विनायक राऊत काही करु शकले नाही खासदार विनायक राऊत यांचे थोडेच दिवस राहिले त्यांचा पराभव होणार!मंत्री दिपक केसरकर यांची पत्रकार परिषदेत टिका सावंतवाडी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोकणच्या विकासासाठी केलेले कार्य हे अनन्य साधारण असेच आहे.…

राजकीय प्रसिद्धीसाठी बालिश “बाबू” नाईकांचा बडबडला!

कणकवली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा खोचक टोला राणेंना कणकवली शहरातून लीड देतो, हिम्मत असेल तर वैभव नाईक आव्हान स्वीकारा! नेहमीप्रमाणेच राजकारणात प्रसिद्धी मिळवण्यासाठी बालिश बाबू नायकांचा बडबडला. मात्र या वायफळ बडबड करणाऱ्या सुशांत नाईक यांची नारायण राणे यांच्यावर बोलण्याची…

आचऱ्यातील रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवाची सांगता

आचरा –+अर्जुन बापर्डेकर आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवाची सांगता शनिवारी पहाटे लळीताने झाली. यावेळी पंचमुखी महादेवाची मूर्ती पालखीत बसवून मंदिराभोवती ‘हर हर महादेव च्या जयघोषात सोमसूत्री प्रदक्षिणा करण्यात आली. आतषबाजी व तोफेच्या सलामीने सुरू झालेल्या पालखीला…

विरोधकांची कुटुंबे राजकारणातून संपवण्याचा राणेंचा प्रयत्न!

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची टीका या निवडणुकीच्या माध्यमातून राणेंचा राजकीय शेवट होणार शेवटची निवडणूक म्हणत आता भावनिक साद घालून जनतेला फसवण्याचा प्रयत्न नारायण राणे आणि राणे कुटुंबाकडून प्रचारादरम्यान होईल. मागील 34 वर्षांत राणेंनी सिंधुदुर्गात दहशतीचे राजकारण केले. राजकीय विरोधकांच्या…

error: Content is protected !!