आंबा- काजू पिकाच्या नुकसानीवर सरकार गंभीर

नुकसान भरपाई देणार सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे यांचा विश्वास माझ्या जिल्ह्यातील शेतकरी रस्त्यावर उतरल्यामुळेच मी अधिवेशनातून येथे तुमच्यासाठी पोचलो बागायतदार शेतकरी ही माझी जनता आहे. ते रस्त्यावर असताना मी अधिवेशनात बसू शकत नाही! सरकार म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत आपल्या मोर्चास…








