परमहंस भालचंद्र महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवात अबिद नाईक झाले सहभागी

पालखी खांद्यावर घेत झाले भक्तीरसात तल्लीन कोकणभूमीचे आध्यात्मिक अधिष्ठान आणि कणकवलीकरांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करणारे परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाची सांगता गुरुवारी झाली.या पुण्यतिथी महोत्सवाचा समारोपाच्या दिवशी निघालेल्या पालखी सोहळ्याने संपूर्ण कणकवली शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले.महाराजांच्या पालखीचे स्वागत…








