संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये इंडस्ट्रियल सेफ्टी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथील डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट टर्म कोर्सेस अंतर्गत चालणाऱ्या महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मान्यताप्राप्त ‘ऍडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी’ बॅच २०२४-२०२५ चा निरोप समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संजय घोडावत विद्यापीठाचे, विश्वस्त विनायक…

पालकमंत्र्यांच्या बेजबाबदार कारभारामुळे देवगड भागातील जनतेला त्रास

दहिबाव-नारिंग्रे ब्रिजच्या अपूर्ण कामामुळे नागरिकांना घालावा लागणार 10 किलोमीटर चा वळसा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा आरोप देवगड तालुक्यातील दहिबाव-नारिंग्रे पुलाचे काम अर्धवट, केलेला सर्व्हिस रोड पावसामुळे पाहून गेला. यामुळे नारिंग्रे गावातून आचऱ्याला जाणारा तसेच पलीकडील गावांचा संपर्क यामुळे तुटला…

खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना गोपुरीत २८ मे रोजी श्रद्धांजली

ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे वयाच्या 86 व्या वर्षी 20 मे 2025 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. जयंत नारळीकर यांनी भारताच्या खगोल भौतिकी शास्त्रात चार दशकाहून अधिक कालावधीपासून संशोधन केले. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी अनेक वर्ष प्रयत्न केले. अशा…

अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त चिपळुण येथे ‘युवा प्रेरणा संवाद’ कार्यक्रम संपन्न

माजी आमदार प्रमोद जठार यांची उपस्थिती राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव निमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, रत्नागिरी जिल्हा उत्तर व दक्षिण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवा प्रेरणा संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन चिपळुण येथे करण्यात आले. या विशेष कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक…

चिंदर येथे घरावर झाड पडून नुकसान आचरा येथे विजेच्या धक्क्याने गाय मृत

मुसळधार पावसामुळे आचरा परीसराला चांगलेच झोडपले आहे.शुक्रवारी मुसळधार पावसासोबत आलेल्या सोसाट्याच्या वारयामुळे चिंदर देवूळवाडी येथील फावस्तीन मायकल लोबो यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून सुमारे ४८०००हजाराचे नुकसान झाले.तर चिंदर बाजार येथील प्राची परशुराम माने ह्यांच्या अंगणातील मंडपावर रताब्यांचे झाड पडून पत्रे…

रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांचे मंत्री नितेश राणे यांनी केले स्वागत !

राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँकेचे…

त्रिंबक साटमवाडी बांबरवाडीला जोडणारा कॉजवे गेला वाहून…!

मान्सून पूर्व पावसाचा फटका आचरा -अर्जुन बापर्डेकर मान्सून पूर्व पावसाने आचरा परिसराला चांगलेच झोडपले आहे. त्रिंबक साटमवाडी-बांबरवाडीला जोडणा-या कॉजवेला यांचा फटका बसला असून कॉजवेचा काही भाग खचून पुराच्या पाण्याने वाहून गेला आहे. त्यामुळे बांबरवाडीचा वाहतूकीचा संपर्क तुटला आहे.याबाबत तातडीने उपायोजना…

पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्याचे आदेश

हेल्पलाईन क्रमांक प्रदर्शित जनतेला मिळणार अधिकृत माहिती हेल्पलाईन क्रमांक जतन करण्याचे आवाहन पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्काळ संपर्कासाठी संपर्क क्रमांक उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संबंधित विभागांनी आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्याचे आदेश पालकमंत्री नितेश राणे यांनी…

सिंधुदुर्गमध्ये अवकाळी पावसाची तीव्रता वाढली, पालकमंत्र्यांचा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना ‘अलर्ट मोड’वर काम करण्याचा आदेश

आपत्ती प्रसंगी जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार – नितेश राणे शिवापूर, दुकानवाडसह अनेक गावांचा संपर्क तुटला, वीज आणि वाहतूक व्यवस्था कोलमडली सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या मान्सूनपूर्व अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे, असे स्पष्ट…

कणकवली शहरातील कणकनगर येथील केटी बंधाऱ्याच्या प्लेट न काढल्याने नदीचे पाणी भरवस्तीत घुसण्याची शक्यता

नागरिकांच्या घरात पाणी घुसल्यास याला जबाबदार कोण? युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी घटनास्थळी जात केली पाहणी कणकवली शहरातील कनकनगर व शिवशक्तीनगर येथील केटी बंधाऱ्याला उन्हाळ्यात पाणी अडवण्यासाठी घातलेल्या प्लेट लघु पाटबंधारा विभागाने न काढल्याने नदीने रौद्ररूप धारण केले आहे. यामुळे…

error: Content is protected !!