जिल्हा प्रशासनाचे प्रत्येक कार्यालय लोकाभिमुख झाले पाहिजे!

पालकमंत्री नितेश राणे यांनी महसुलच्या आढावा बैठकीत दिल्या सूचना कामाच्या वेळेला शंभर टक्के काम द्या सरकारची प्रतिमा तुमच्या महसूल खात्यामुळेच वाढते.त्यामुळे अधिकाऱ्यांनी शभर टक्के सहभाग द्या. एकही काम पेंडिंग राहता नये. याची काळजी द्या. जनतेला तालुक्यात आणि जिल्हात दाखले,आणि प्रलंबित…








