
सिंधुदुर्गात कर्जमाफी मिळण्यासाठी अधिवेशनात आवाज उठवा- अर्चना घारे
अर्चना घारे; शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे वेधले जयंत पाटलांचे लक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू व भात उत्पादक शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात विधानसभेत लक्षवेधी मांडण्यात यावी आणि त्यांना योग्य तो न्याय देण्यात यावा, अशी मागणी शरद पवार राष्ट्रवादीच्या कोकण महिला अध्यक्ष अर्चना घारे…










