संतांचे विचार आणि आचार हे अंधश्रद्धा निर्मूलनाचे खरे मूलस्त्रोत -विजय चौकेकर

“संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ यांचे विचार, यांच्या अभंगरचना हेच खरे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मूलस्रोत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आदींनी आपल्या विचारांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य हाती घेतले. तेच प्रबोधन अखिल भारतीय अंधश्रद्धा…








