चिंचवली ग्रा.पं.च्या वतीने पाणी टंचाई संदर्भात कणकवली तहसीलदार यांना निवेदन सादर

शुकनदीवर लावण्यात आलेल्या कृषी पंपा मुळे झपाट्यानं होतेय पाण्याच्या पातळीत घट एकीकडे उष्मालाट आणि दुसरीकडे संभाव्य पाणी टंचाई च्या सावटाने नागरिक त्रस्त चिंचवली ग्रामपंचायत च्या वतीने कणकवली तहसीलदार यांच्याकडे पाणी टंचाई संदर्भात लेखी निवेदन नुकतेच देण्यात आले आहे.खारेपाटण -चिंचवली येथील…








