नैसर्गिक शेतीमालाला हमीभावाची गरज

जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी नैसर्गिक शेती हा उत्तम पर्याय शेतावरच जैविक निविष्ठा तयार करून शेती करा नैसर्गिक शेतीतून जमिनीची सुपीकता वाढवा कृषि सखीना मिळाले नैसर्गिक शेतीचे धडे ब्रिगे. सुधीर सावंत, माजी खासदार

जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी नैसर्गिक शेती हा उत्तम पर्याय शेतावरच जैविक निविष्ठा तयार करून शेती करा नैसर्गिक शेतीतून जमिनीची सुपीकता वाढवा कृषि सखीना मिळाले नैसर्गिक शेतीचे धडे ब्रिगे. सुधीर सावंत, माजी खासदार

” ‘बहुजन हिताय,बहुजन सुखायं ‘हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीद आहे.ते ब्रीद अनाजी गावडे(वाहतूक नियंत्रक) यांनी आचरे येथे आठ महिने वाहतूक नियंत्रक म्हणून सेवा करताना अक्षरश: साकार केलेले आहे.” असे उद्गगार सुरेश शामराव ठाकूर-अध्यक्ष साने गुरुजी कथामाला मालवण यांनी अनाजी…

” ‘बहुजन हिताय,बहुजन सुखायं ‘हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीद आहे.ते ब्रीद अनाजी गावडे(वाहतूक नियंत्रक) यांनी आचरे येथे आठ महिने वाहतूक नियंत्रक म्हणून सेवा करताना अक्षरश: साकार केलेले आहे.” असे उद्गगार सुरेश शामराव ठाकूर-अध्यक्ष साने गुरुजी कथामाला मालवण यांनी अनाजी…

सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि जि. प. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आर्थिक देवाण घेवाणीतुन ग्रामसेवकांना केले मुक्त माजी आमदार वैभव नाईक यांचा खळबळजनक आरोप

माजी आमदार परशुराम उपरकर यांची टीका एक दिवस सिंधुदुर्गात व रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करत नुकसानीच्या आढाव्याचा आभास सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानीची पाहणी कधी करणार असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केल्यानंतर या मतदारसंघाचे खासदार नारायण राणे सिंधुदुर्गात…

ग्रामपंचायत च्या उपक्रमाबद्दल शेतकऱ्यांमधून समाधान १५ वित्त आयोग अंतर्गत कलमठ गावातील शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप करण्यात आले. इंद्रायणी आणि शुभांगी प्रकारचे बियाणे वाटप करण्यात आले. दरवर्षी शेतकऱ्यांना भात बियाणे व खते ग्रामपंचायत मोफत वाटप करते. यावेळी सरपंच संदीप मेस्त्री,उपसरपंच…

प्रलंबित विकासकामे तात्काळ पूर्ण करा पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचना कामे पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका नाट्यगृह आणि मच्छीमार्केटसाठी जागा उपलब्ध करा पर्यटनदृष्ट्या देवगड शहर झपाट्याने विकसित होत आहे. शहराचे वाढते महत्त्व लक्षात घेता विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात…

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांचे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या न्यायप्रिय व परोपकारी म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांनी प्रशासकीय कामकाज उत्तमरीत्या चालविताना आपल्या प्रांतात शांतता, सुव्यवस्था व समृद्धी आणण्यासाठी मोठे काम उभे केले. त्यांचे कर्तुत्व आत्मसात करून त्यानुसार वाटचाल करणे ही…

मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत एसटी संघटना पदाधिकारी,कर्मचाऱ्यांनी केला पक्ष प्रवेश ठाकरे गट ,इंटक,कामगार संघटना अशा एस.टी. महामंडळाच्या विविध संघटनांमध्ये कार्यरत असलेले सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी आज भारतीय जनता पार्टीत आणि भाजप प्रणित सेवा शक्ती संघर्ष एसटी महासंघ सिंधुदुर्ग मध्ये प्रवेश…

सामाजिक कार्यकर्त्या जयश्री सावंत व अर्चना त्रिंबककर यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन गौरव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांची 300 वी जयंती शनिवार, दिनांक 31 मे 2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालय त्रिंबक येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत क्षेत्रातील…