एसआरएम कॉलेजशी अतूट नातं – प्रा. डॉ. व्ही. जी. भास्कर

‘असा मी असामी’ कार्यक्रमातून उलगडला भास्कर सरांचा जीवनपट काळासोबत चालण्याचा विद्यार्थ्यांना दिला सल्ला संत राऊळ महाराज महाविद्यालयात ३५ वर्ष सेवा केली. या महाविद्यालयाने, संस्थेने, सहकारी प्राध्यापक-कर्मचारी, विद्यार्थी यांच्यामुळेच माझी स्वतःची जडणघडण झाली. या महाविद्यालयाशी माझे अतूट नातं निर्माण झाले आहे.…







